देश

कलम 370 हटविणे असंविधानिक : प्रियांका गांधी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरातील कलम 370 हटवणे हे असंविधानिक आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी टीका केली. काश्मीर प्रकरणात प्रियांका गांधी यांनी ही पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे.

कलम 370 हटविल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते, की सरकारने जो निर्णय घेतला, ते संविधानाचे उल्लंघन आहे. या प्रकरणाने राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता प्रियांका गांधी यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. 

प्रियांका गांधींनी ट्विट करत सांगितले, की ईद मुबारक!, काश्मीरमधील माझ्या बहीण-भावांना भयानक त्रास सहन करावा लागत आहे. केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रात पूरस्थितीचा सामना करणाऱ्या कुटुंबीयांनाही कदाचित ईदचा सण साजरा करता आला नाही.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कलम 370 मध्ये बदल केला आहे. त्या संविधानिक बदलामुळे जम्मू-काश्मीरला मिळणारा विशेष दर्जा संपुष्टात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

Jalgaon NEET Exam : 40 अंश तापमानात ‘नीट’ परीक्षेने काढला भावी डॉक्टरांचा घाम; पालकांचीही कसोटी

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT