देश

नवी नियमावली सरकारच्या फायद्याची; चार दिवसांत 1.41 कोटींची वसूली

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या दंडात वाढ करण्यात आली. या नव्या नियमावलीची अंमलबजावणी एक सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. ही नवी नियमावली सरकारच्या फायद्याची असल्याचे दिसत आहे. कारण फक्त चार दिवसांत एक कोटी 41 लाख रुपयांचा दंड वसूल झाला, अशी माहिती देण्यात आली. 

हरियाणा आणि ओडिशा या दोन राज्यातून फक्त चार दिवसांत एक कोटी 41 लाख 22 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतुकीचे मोडणाऱ्या वाहनचालकांना चाप बसावा यासाठी केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात काही सुधारणा केली आहे. या नव्या सुधारणांतर्गत ओडिशात वाहतुकीचे नवे नियम लागू झाल्यापासून सुमारे 4080 चलनांद्वारे 88 लाख 90 हजार रुपयांचा दंड वसूल झाला आहे. 

तसेच हरियाणात 343 जणांकडून सुमारे 52 लाख 32 हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये नवा कायदा लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी वाहतूक विभागाच्या पोलिसांनी सुमारे 3900 जणांवर कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना समन्स? चौकशी होणार? SIT च्या रडारवर मोठं नाव! काय आहे ‘शिवनिका’ कनेक्शन

Parbhani News: मनपाच्या करवसुली मोहिमेस ब्रेक; रोज केवळ १२ ते १३ लाखांची वसुली, विविध करांची परभणीत १६० कोटी बाकी

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरणी युक्तीवाद संपला

Gold and Silver Rates: १० दिवसांत सोन्याच्या दरात १३,४९४ ची घसरण, चांदीही स्वस्त झाली, खरेदीसाठी ही योग्य वेळ?

Amit Shah: पश्चिम बंगाल निवडणूक देशाच्या सुरक्षेशी निगडित: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, ‘तृणमूल’ सरकारविरोधात भाजपचे ‘आरोपपत्र’ जाहीर!

SCROLL FOR NEXT