bhagat singh esakal
देश

स्वातंत्र्य दिनानिमित्त महान व्यक्तींचे महान विचार

कार्तिक पुजारी

75th independence day: भारत आज 75 वा स्वातंत्र्यदिवस साजरा करत आहे. देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेकांचे योगदान आहे. त्यांच्या त्याग आणि बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्याची गोड फळं चाखायला मिळत आहे. अशाच काही महान व्यक्तींचे विचार आपण जाणून घेऊयात...

महात्मा गांधी यांचा भारताच्या स्वातंत्र्यात सिंहाचा वाटा आहे
सुभाषचंद्र बोस यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सैन्य उभे केले होते.
चंद्रशेखर आझाद यांनी ब्रिटिशांच्या हाती पडण्यापेक्षा आपला जीव देणं पसंत केलं होतं
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ओळखलं जातं
लोकमान्य टिळक हे जहालवादी गटाचे नेते होते, त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला आहे
स्वतंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान बनण्याचा मान पंडित जवाहरलाल नेहरु यांना मिळाला. आधुनिक भारताच्या जडणघडणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs MI Live : १४ चेंडूंत ४ विकेट्स! शार्दूल ठाकूरचा भन्नाट मारा... श्रेयस अय्यर आला तसा गेला, जसप्रीतचा डाव यशस्वी; Video

Pune News : नदी काठ सुधारसाठी मिळाली ५२ हजार चौरस मिटर जागा; राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

Pune News : व्हीआयपी दौऱ्यातील ताफा आता निम्म्यावर; पुणे पोलिसांचा निर्णय

Pune Garbage Management : बालेवाडीत कचरा संकलनासाठी पीएमपी बस डेपोची ३ हजार चौ.फु. जागा; स्थायी समितीची मंजुरी

Vaibhav Sooryavanshi ला टीम इंडियात संधी मिळाली, LSG च्या संजीव गोएंका यांची पोस्ट व्हायरल! म्हणतात, देश आश्चर्याने पाहत आहे...

SCROLL FOR NEXT