Rahul Gandhi
Rahul Gandhi 
देश

महाराष्ट्रासह देशातील शेतकरी चिंतेत: राहुल गांधी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - महाराष्ट्रात सुरु असलेले शेतकरी आंदोलन हे फक्त राज्यापुरते मर्यादीत नसून, पूर्ण देशात अशीच परिस्थिती आहे. शेतकरी चिंतेत आहे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र किसान सभेच्या झेंड्याखाली नाशिकहून दरमजल शेतकऱ्यांचा ‘लाँग मार्च’ सोमवारी आझाद मैदानावर धडकला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी विधान भवनात चर्चा करतील. त्या वेळी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करून त्याबाबतचे लेखी निवेदन सरकारकडून विधिमंडळात करण्यात येणार असल्याचे समजते. परिक्षार्थी विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून हजारो शेतकऱ्यांनी मध्यरात्री पायपीट करत आझाद मैदान गाठले.  

देशभरातील शेतकरी समस्यांनी ग्रस्त आहेत, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या या मार्चाला भाजप वगळता सर्व पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT