Rahul Gandhi
Rahul Gandhi 
देश

मोदींशी सहमत नसाल तर देशात स्थान नाही- राहुल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांचे न ऐकणाऱ्यांना आणि त्यांच्या विचारांशी सहमत नसणाऱ्यांना भारतात स्थान नाही. असेच धोरण सध्या ते राबवत आहेत, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

राजस्थानमधील अल्वर जिल्ह्यात गाय तस्करीच्या संशयावरून एका जणाची गोरक्षकांकडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणावरून राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी अशा प्रकारे हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

राहुल गांधी म्हणाले, की सरकार आपल्या जबाबादारीपासून पळत आहे आणि असे हल्ले करणाऱ्यांना परवानगीच देत आहे. त्यामुळे अशा तीव्र घटना घडत आहेत. अल्वरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे पूर्णपणे ढासळली आहे. अशा घटनांचा निषेध करण्याचा अधिकार भारतीयांना आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: PM मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT