Rajasthan schools to reopen from July 1 State education minister 
देश

'या' राज्यात १ जुलैपासून सुरु होणार शाळा; राज्य सरकारचा निर्णय

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राज्यस्थान सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला असून राजस्थानमधील सर्व शाळा १ जुलैपासून खुल्या केल्या जाणार आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे शाळा-कॉलेज कशी सुरु होणार? असा प्रश्न अनेकांना पडला होता. यासंदर्भात राजस्थान सरकारने निर्णय घेतला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंद सिंह दोस्तारा यांनी ५० हून अधिक शिक्षणसंस्थांशी संवाद साधला. यावेळी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून राजस्थानमधील शाळा १ जुलैपासून खुल्या करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. शिक्षकांना २६ किंवा २७ जूनपासून शाळेत हजर राहावे लागणार आहे. 

जगाची चिंता वाढवणारी बातमी : कोरोनामुक्त झालेल्या वुहानमध्ये पुन्हा सापडला रुग्ण

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक कॅलेंडरमध्ये बदल केला जाऊ शकतो. कोरोनामुळे खूप वेळ वाया गेला आहे, त्यामुळे प्रवेश प्रक्रिया लवकर सुरु करावी असा सल्ला शिक्षक संघटनेने दिला. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्रवेश देखील लवकरच सुरु केले जाणार आहेत. इंग्रजी आणि हिंदी माध्यमाची प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. राजस्थानमध्ये बोर्डाच्या परीक्षा देखील लवकरच होण्याची शक्यता आहे. १० वी आणि १२ वी वर्गाच्या परीक्षांसंदर्भात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी बोलून निर्णय घेतला जाणार असल्याचे दोस्तारा यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT