vk saraswat 
देश

‘काश्‍मिरात कशाला हवे इंटरनेट?’ - सारस्वत

पीटीआय

अहमदाबाद - कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयानंतर जम्मू आणि काश्‍मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्यात आले होते, त्याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर कुठलाही मोठा परिणाम झाला नसल्याचे वक्तव्य निती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी केले आहे.

काश्‍मीरमधील नागरिक घाणेरडे सिनेमे पाहण्याशिवाय इतर काहीही करत नाहीत, असा दावा करत सारस्वत यांनी ‘इंटरनेट बंदी’चे समर्थन केले. नागरिकत्व कायदा आणि जेएनयू आंदोलनाचा अर्थव्यवस्थेला फटका बसतो आहे, असा दावाही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silver Price Impact: चांदी ठरली गेमचेंजर! या उद्योगपतीची कोट्यवधींची कमाई; चांदीचे भाव वाढल्याने कंपनीचे शेअर्स रॉकेटसारखे झेपावले

रेखाने का केलेलं मुकेश अग्रवालशी लग्न? मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, 'तिच्या डोक्यात फक्त...

Ichalkaranji Election : महापालिका निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग; भाजप-मविआकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू

Latest Marathi News Live Update : महायुती करायची असेल तर राष्ट्रवादीला १५ टक्के जागा हव्यातच; अजित पवारांच्या नेत्याचा इशारा

RTO Action: ओला, उबेर, रॅपिडोवर आरटीओचा छापा; नियम भंगाची दंडात्मक कारवाई!

SCROLL FOR NEXT