टोमॅटो केचप Sakal
फूड

सावधान! टोमॅटो Ketchup खाताय? 'हे' आहेत धोके

सकाळ डिजिटल टीम

टोमॅटो केचप हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यानांच आवडतो. काहींना तर केचपची इतकी सवय असते की, त्याच्याशिवाय जेवणच जात नाही. मॅगी, नुडल्स, पराठा, चायनिज फुड असेल तर केचप हा लागतोच. पण तुम्हाला हे माहित आहे का, की प्रमाणापेक्षा जर जादा केचप खाल्ला तर आरोग्याला हानीकारक असू शकतो. आज तुम्हाला या याविषयी माहिती देणार आहोत.

वाढणारी जाडी: अती केचअप खाणे हे वजन वाढीस कारणीभूत ठरते. शिवाय इन्सुलिनचे प्रमाण कमी होते जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

अॅसिडिटी : टोमॅटो केचप अम्लीय असते. केचपमध्ये गोड आणि आंबट असे मिश्रण असते. ज्याचे जादा सेवन केल्याने छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवते.

किडनीची समस्या: टोमॅटो केचपचे अधिक सेवन केल्याने युरीनमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढते.ज्यामुळे आपल्या किडनीवर परिणाम होतो. यामुळे स्टोनची समस्या निर्माण होऊ शकते.

अॅलर्जी : जास्त टोमॅटो केचप खाल्ल्याने शरीरात अॅलर्जी होऊ शकते. कारण केचपमध्ये हिस्टामाईन्स केमिकलचे प्रमाण जास्त असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Motivation Story : 'संकटातही सोडत नाहीत पत्‍नीचा हात'; रहीम भाई व अनसना यांचा संघर्षमय प्रवास

Yogi Adityanath : माफिया मुख्तार अंसारीच्या जागेवर गरिबांचे हक्काचे घर! मुख्यमंत्री योगींनी ७२ कुटुंबांना सोपवली चावी

Dev Diwali 2025: आयुष्यात फक्त आनंदच आनंद असो... देव दिवाळीनिमित्त तुमच्या मित्रपरिवाराला द्या खास शुभेच्छा!

Happy Birthday Virat Kohli : बर्थ डे आहे, भावाचा...! विराट कोहलीचे हे तीन रेकॉर्ड त्याला भारताचा सर्वोत्तम कर्णधार बनवतात...

Pushkar Singh Dhami : ‘नीती आयोगा’त अव्वल, शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीत देशात पहिला क्रमांक; उत्तराखंडला ‘विकासाचे मॉडेल राज्य’ बनवण्याचा धामींचा संकल्प”

SCROLL FOR NEXT