Jambhivali-Dam
Jambhivali-Dam 
कोकण

जांभिवली धरणातून लवकरच शेतीला पाणी मिळणार

लक्ष्मण डुबे

रसायनी : जांभिवली गावाच्या हद्दीत घेरा माणिक गडाच्या पायथ्याशी असलेल्या बामणोली धरणातून जांभिवली परिसरातील शेतक-यांना रब्बीच्या हंगामातील पिकांना सोमवारी (ता. 18) पाणी सोडण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.  जांभिवली येथील धरणाच्या पाण्यावर जांभिवली आणि बाजूच्या गावांतील शेतकरी रब्बीच्या हंगामात भात आणि इतर भाजीपाल्याचे पिक घेत आहेत. या सिंचन साधनाचा शेतक-यांना मागील चौतीस वर्षांपासून मोठा आधार झाला आहे. त्यामुळे जांभिवली परिसरात हरितक्रांती झाली आहे. 

दरम्यान रब्बीच्या हंगामातील पिकासाठी 18 तारखेनंतर पाणी सोडण्यात येणार आहे. पाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी शेतक-यांनी कमी पाणी लागणारे पीक आणि शेतातील कामे वेळेत उरकुन घ्यावेत असे पाटबंधारे खात्याच्या सुत्रांकडून सांगण्यात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT