No bus running from Ratnagiri division 
कोकण

..या अटीमुळे रत्नागिरी आगारातून एकही बस सुटली नाही.... 

सकाऴ वृत्तसेवा

रत्नागिरी : तब्बल 2 महिन्यांनी एसटीची मर्यादित वाहतूक आज सुरू झाली खार; पण रत्नागिरी आगारातून 1 ही बस सुटलीच नाही. 22 प्रवाशांचा कोटा पूर्ण न झाल्याने एकही बस सुटलेली नाही.


लॉकडाऊन नियमांमध्ये २२ मे पासून शिथिलता देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काल जारी केले . यात जिल्हांतर्गत बससेवा तसेच रिक्षा यांना विशिष्ट अटींवर परवानगी देण्यात आली आहे. प्रवाशी क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेत जिल्हयात एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी बस सेवा सुरु करात येईल असे स्पष्ट करण्यात आले.

मात्र आज रत्नागिरी आगारातून एकही बस धावली नाही. रत्नागिरीतुन दापोली, चिपळूण, राजापूर, नाटे आणि जयगड या मार्गावर थेट 22 प्रवासी उपलब्ध झाल्यावरच बस सोडण्यात येईल असा बोर्ड रहाटघर बसस्थानक येथे लावण्यात आला होता. या निर्णयाचा फटका रत्नागिरी आगारातून एकही बस सुटू शकली नाही. 22 प्रवाशांना कोटा पूर्ण न झाल्याने या आगारातून एकही बस सुटली नाही.22 प्रवासी उपलब्ध झाल्यानंतरच बस सोडण्यात येणार अशी अट असल्याचा बोर्ड एसटीने लावला आहे. तेवढे प्रवासी उपलब्ध न झाल्याने गाडी सुटली नाही.                     
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकार हिंदू-मुस्लिम कार्ड खेळतंय... राहुल गांधी सकारात्मक विचाराचे! Shahid Afridi च्या विधानाचा BJP कडून समाचार

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये दोन स्पर्धकांनी घातला राडा; कायमचे झाले नॉमिनेट, काय घडलं नेमकं जाणून घ्या

Latest Marathi News Updates : कुणबी प्रमाणपत्रासाठी काटेकोर पडताळणी अनिवार्य - बावनकुळे

Hingoli News : चार वर्षानंतरच्या मुहूर्ताला पालकमंत्र्यांचा खोडा; शिक्षक पुरस्काराचे वितरण पुढे ढकलले

Jintur Heavy Rain : येलदरी धरणातून २३ हजार ८०० क्युसेक विसर्ग; नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT