thirty quarantine personnel from Ranpar ratnagiri 
कोकण

रनपार मधील 13 जण क्वारंटाईन...

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - कोरोनाबाधित रुग्णाने चार दिवस पावस रनपार येथे वास्तव्य केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळ्ये पावस रनपार परिसरात आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. येथील 13 जणांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना पॉसिटीव्ह रुग्णाने ट्रक मधून मुंबई ते रत्नागिरी मार्गे बांबवडे असा प्रवास केला. हा ट्रक रत्नागिरीतील एका कम्पनी मध्ये थांबला होता. ट्रक चालक व अन्य प्रवासी यांनी तेथे ३ दिवस मुक्काम केला होता. त्यानंतर २६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हा ट्रक रत्नागिरी मधून कोल्हापूरच्या दिशेने निघाला. 26 एप्रिल रोजी रात्री ९ वाजता साखरपा आणि रात्री ११ वाजता तो बांबवडे येथील पेट्रोल पंपावर पोहोचला. याचवेळी चालकांच्या मालकाने विडिओ कॉलिंग मध्ये अन्य तिघांना पाहिल्यानंतर त्यांना गाडीतून उतरविण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर तिथल्या पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेऊन सीपीआर येथे तपासणीसाठी पाठवले होते. त्यात या रुग्णाचा अहवाल पॉसिटीव्ह आला आहे.

या पार्श्वभूमीवर रनपार या परिसरात या रुग्णसोबत जे संपर्कात आले त्याचा शोध घेण्याचे पोलिसांचे काम सुरु केले होते. हा रुग्ण गाडीतून फारसा बाहेर न पडल्याने फारसा धोका नसला तरीही खबरदारी म्हणून रत्नागिरी पोलिसांनी तेथील १३ जणांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना क्वारंटाइन केले आहे अशी माहिती श्री. इंगळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT