ranji trophy  sakal
क्रीडा

Ranji Trophy Final: मध्यप्रदेशविरुद्ध मुंबईचे फलंदाज चमकले, पहिल्या दिवशी 248/5

41 वेळच्या चॅम्पियन मुंबईने रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

Kiran Mahanavar

रणजी ट्रॉफी 2021-22 हंगामाचा अंतिम सामना मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात खेळला जात आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होत आहे. मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशचा संघ 88 वर्षांत दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. 23 वर्षांपूर्वी मध्य प्रदेशच्या संघाला कर्नाटककडून पराभव स्वीकारावा लागला होता. रणजी ट्रॉफी फायनलच्या पहिल्या दिवशी मुंबईने 5 गड्यांच्या मोबदल्यात 248 धावा केल्या आहेत.

मुंबईकडून यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 78 धावा केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार पृथ्वी शॉने 47 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईचा सरफराज खान 40 आणि शम्स मुलानी 12 धावा करून खेळत आहेत. मध्य प्रदेशकडून सर्शन जैन आणि अनुभव अग्रवाल यांनी प्रत्येकी दोन तर सर्शन जैनने एक गडी बाद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT