arvind kejriwal 
Loksabha 2019

Loksabha 2019 : 'अखेरच्या क्षणी मुस्लिमांची मते काँग्रेसला गेली नाहीतर...'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात दिल्लीतील मतदारसंघात अखेरच्या क्षणी मुस्लिमांची मते काँग्रेसकडे गेली. त्यामुळे आम्हाला दिल्लीतील सातही जागा जिंकणे कठीण झाल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे. त्यापूर्वी केजरीवाल यांनी हा दावा केला आहे. दिल्लीतील सातही जागांवर विजय मिळविण्याचा केजरीवाल यांना विश्वास होता. पण, मुस्लिमांची मते ऐनवेळी काँग्रेसला गेल्याचा आरोप त्यांनी केले आहे.

केजरीवाल म्हणाले, की निवडणुकीच्या 48 तासांपूर्वी दिल्लीतील सातही जागांवर आमचा विजय होणार होता. पण, ऐनवेळी मुस्लिमांची मते काँग्रेसकडे वळाली. याचे कारण शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. दिल्लीत 12 ते 13 टक्के मुस्लिम मतदार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुपाली चाकणकरांची चौकशी होणार? राजीनाम्यानंतर पक्षाकडूनही कारवाईचे संकेत, अडचणी वाढण्याची शक्यता

Satara ZP Violence : सातारा जिल्हा परिषदेत राडा! पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हाताला जखम; भाजप कार्यकर्त्यांवर धक्काबुक्कीचा गंभीर आरोप

बिग बॉस मराठीमधून जुने सदस्य नाही तर या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची एक्झिट ! सदस्यांनाही बसला धक्का

गलतीसे मिस्टेक! एअर इंडियानं कॅनडात प्रवेशाला बंदी असलेलं विमान पाठवलं, ४ तासांनी समजली चूक; तोपर्यंत विमान....

Satara Police Action : पालकमंत्र्यांचाही आदेश झुगारला! साताऱ्यात पोलिसांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन करून कोणाला उचललं? हॉटेल रेडबटनवर रात्री 2 वाजता काय घडलं?

SCROLL FOR NEXT