arvind kejriwal 
Loksabha 2019

Loksabha 2019 : 'अखेरच्या क्षणी मुस्लिमांची मते काँग्रेसला गेली नाहीतर...'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात दिल्लीतील मतदारसंघात अखेरच्या क्षणी मुस्लिमांची मते काँग्रेसकडे गेली. त्यामुळे आम्हाला दिल्लीतील सातही जागा जिंकणे कठीण झाल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे. त्यापूर्वी केजरीवाल यांनी हा दावा केला आहे. दिल्लीतील सातही जागांवर विजय मिळविण्याचा केजरीवाल यांना विश्वास होता. पण, मुस्लिमांची मते ऐनवेळी काँग्रेसला गेल्याचा आरोप त्यांनी केले आहे.

केजरीवाल म्हणाले, की निवडणुकीच्या 48 तासांपूर्वी दिल्लीतील सातही जागांवर आमचा विजय होणार होता. पण, ऐनवेळी मुस्लिमांची मते काँग्रेसकडे वळाली. याचे कारण शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. दिल्लीत 12 ते 13 टक्के मुस्लिम मतदार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

'मुंबई फक्त परप्रातियांमुळे, नाहीतर मराठी लोकांची परिस्थिती बिकट' प्रसिद्ध अभिनेत्रीच वादग्रस्त वक्तव्य, ट्रोल होताच मागितली माफी

उत्तर भारतात पुन्हा विमान अपघाताची शक्यता? ज्योतिषाचार्यांनी शेअर मार्केटचं ही वर्तवलं भविष्य

Latest Maharashtra News Updates : घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा २० मिनिटे ठप्प, प्रवाशांचा संताप

M S Dhoni Video : मोजक्या मित्रांसह धोनीने साजरा केला ४४वा वाढदिवस, माहीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ पाहाच..

SCROLL FOR NEXT