Ajit-Pawar 
महाराष्ट्र बातम्या

पराभवामुळे कर्जमाफीची चर्चा - अजित पवार

सकाळवृत्तसेवा

माळेगाव - 'कांदा, साखर, दुधासह शेतीमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा सरकारविरुद्ध उद्रेक झाला. भाजप सरकारचा पाडाव करण्यासाठीच पाच राज्यांच्या निवडणुकांत शेतकऱ्यांनी निर्णायक भूमिका घेतली. त्यामुळेच आता केंद्राकडून पुन्हा कर्जमाफीची चर्चा केली जात आहे. गमावलेला जनाधार मिळविण्याचा केविलवाणा प्रकार भाजपवाल्यांकडून केला जात आहे,'' असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.

पणदरे- कुरणेवाडी (ता. बारामती) येथे उद्योजक नितीन जगताप यांच्या "उत्कर्ष लॉन्स' या नवीन मंगल कार्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यात अजित पवार बोलत होते ते म्हणाले, लोकसभा, विधानसभा निवडणुकांची दिशा अद्याप स्पष्ट नाही. साहेब अथवा माझे नाव घेऊन पंतप्रधान, मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा करू नका. मित्रपक्षांना बरोबर घेऊन भाजप व शिवसेनेचे जातीयवादी सरकार घालवून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बहुमत मिळविण्याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रित करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking Crime Incident : शेजाऱ्याचे आईसोबत संबंध, नंतर मुलीसोबत अतिप्रसंगाचा प्रयत्न; पण तरुणीने जे केलं ते भयानक...

MOVIE REVIEW: पटापट दाखवण्याच्या नादात हरवलं भावनांचं कनेक्शन; 'क्रांतीज्योती विद्यालय'चे सचिन खेडेकर एकमेव तारणहार

Latest Marathi News Live Update : नांदेड महापालिकेत भाजप-आरपीआयची युती तुटली

Jaysingpur Election : अधिकारी निवडणूक ड्युटीवर, जयसिंगपूर पालिकेचा कारभार मात्र रामभरोसे

Success Story: सैनिकी परंपरेला नवे पंख! सुभेदाराची मुलगी फ्लाइंग ऑफिसर बनून वायुसेनेत दाखल, वाचा श्रेजलची कहाणी

SCROLL FOR NEXT