rane rane
महाराष्ट्र बातम्या

'मुंबईकर सुज्ञ आहेत ते नेहमी आमच्या पाठीशी'

समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना किती अपघात झाले याची माहिती घेऊन, ज्यांचा जीव गेला त्यांना मदत करू असं आश्वासनही मंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी दिली

प्रमोद सरवळे

समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना किती अपघात झाले याची माहिती घेऊन, ज्यांचा जीव गेला त्यांना मदत करू असं आश्वासनही मंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी दिली

मुंबई: बाळासाहेब हे शिवसैनिकांचे दैवत आहे, त्यांच्या विचाराने मुख्यमंत्री राज्याचा कारभार चालवत आहेत. महाविकास आघाडी सरकार राज्यात उत्तमपणे काम करत आहेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे, मात्र कोविडची स्थिती लक्षात घेता नियम पाळले पाहिजेत, असा टोला मंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपच्या जनआशिर्वाद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर लगावला. मागील काही दिवसांपासून राज्यात भाजपाचा जनआशिर्वाद मोर्चा सुरू असल्याने अनेक ठिकाणी गर्दी झाली होती.

मंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, मुंबईकर सुज्ञ आहेत, मुंबईवर जेंव्हा-जेंव्हा संकट आलं, तेव्हा संकटकाळी कोण धावून येतं हे मुंबईकरांना माहिती आहे. त्यामुळं आम्हाला कुणाचीही चिंता नाही, असा टोला नारायण राणेंच्या 'मुंबई जिंकायची आहे' यावर लगावला आहे. समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना किती अपघात झाले याची माहिती घेऊन, ज्यांचा जीव गेला त्यांना मदत करू असं आश्वासनही मंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai CID Raid Kolhapur : मुंबई सीआयडीची कोल्हापुरात मोठी कारवाई अचानक इस्माईल, दस्तगीर या सख्या भावांना उचललं, कोट्यावधींचा घोटाळा...

Pan Card : तुमचा PAN नंबर रँडम नाही! प्रत्येक अक्षरात लपले आहे तुमचं गुपित; जाणून घ्या काय अर्थ आहे

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीच्या घरात होणार श्रेयस तळपदेची एंट्री ? "लोक लक्ष वेधून घेण्यासाठी.."

अंबरनाथमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा भाजपप्रवेश; निकालानंतर १८ दिवसात असं काय घडलं?

शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंनंतर महायुतीची सभा होणार, चार पक्षांनी मागितलेल्या तारखा; अखेर BMCने काढला तोडगा

SCROLL FOR NEXT