Jitendra Awhad esakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad: आई सोडून गेली, बाबा सोडून गेले; जितेंद्र आव्हाड यांचं भावनीक ट्विट

ही तीन वर्ष कायमची लक्ष्यात राहतील

रुपेश नामदास

माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या अनुषंगाने एक फेसबुक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी सरत्या वर्षातल्या निरोप देताना कटू आठवणींचा उल्लेख केला आहे. त्यांनी भावनीक होत ट्विट केलं आहे.

ट्विटमध्ये लिहिले त्याच्या जिवनातील नविसरता येणाऱ्या घटनांचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, "1997 … आई सोडून गेली , 2017…बाबा सोडून गेले, 2022…पोलिसांनी राजकिय दबावा पोटी खोटी विनय भंगाची तक्रार केली, ही तीन वर्ष कायमची लक्ष्यात राहतील , जखम हृदया वर आहे, आता ह्या नंतर किती ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न केला जाईल काही संगता येत नाही. सत्य परेशान हो सक्ता हैं । पराजीत नही।"

जितेंद्र आव्हाड यांना यावर्षात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. गेल्या महिन्यात कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. त्यामुळं आव्हाडांना प्रचंड टीकेला सामोरो जावे लागले होते. आणि त्यांच्यांवर विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : म्हाडाच्या मुंबईतील 149 दुकानांचा आज लिलाव

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT