महाराष्ट्र

"रिपब्लिकन'च्या बार्शीतील कार्यकारिणीचा राजीनामा 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरेगाव भीमामध्ये आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतरही केंद्रीय सामाजिक न्याय व राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोणतीही भूमिका घेतली नसल्याचा आरोप करत रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) बार्शी शहराच्या कार्यकारिणीने राजीनामा दिला आहे. सत्तेत असतानाही दलितांवरील अन्यायाला वाचा फुटत नसल्याचे पत्रही कार्यकारिणी सदस्यांनी आठवले यांना लिहिले आहे. 

कार्यकारिणी सदस्यांनी पत्रात म्हटले आहे, की कोरेगाव भीमामधील घटनेनंतर सत्तेचा उपयोग करून तुम्ही कार्यकर्त्यांना बळ देणे गरजेचे होते; पण सत्तेत असतानाही अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला नाही. या घटनेबाबतही प्रतिक्रिया दिली नाही. या घटनेविरोधात बोलले जात असताना प्रत्युत्तरही दिले नाहीत. त्यामुळे आम्हाला पक्षाचे काम करायचे नसल्याने आम्ही राजीनामा देत आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: चेन्नईला आव्हान देण्यासाठी पंजाब सज्ज; आत्तापर्यंत कोणाचं पारडं राहिलंय जड

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

SCROLL FOR NEXT