Prakash-Ambedkar
Prakash-Ambedkar 
महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : ‘प्रश्‍न सोडविण्यासाठी सत्तेत जाण्याचा चंग’ - प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : बारामती - ‘देशाची व राज्याची जी परिस्थिती झालेली आहे, ती पाहिल्यानंतर सत्तेत गेल्याशिवाय मार्ग नाही, लोकांचे प्रश्न सत्ता असल्याशिवाय सोडवू शकणार नाही, त्यामुळे सत्तेत जाण्याचा चंग बांधलेला आहे,’’ असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. 

बारामतीचे उमेदवार अविनाश गोफणे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, ‘‘बारामती जिल्हा व्हावा न व्हावा याची चर्चा मी गेली वीस वर्षे ऐकतोय. पाणी कुठून कसे पळवले गेले, याचीही मला जाणीव आहे. तरीही ४२ गावे पाण्यापासून वंचित आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही सत्तेत येवो अथवा न येवो या भागाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही निश्‍चित प्रयत्न करू, अशी ग्वाहीही आंबेडकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT