Rain 
महाराष्ट्र बातम्या

यंदा पुणे जिल्ह्यामध्ये राज्यातील सर्वाधिक पाऊस

सकाळ वृत्तसेवा

पुणे - यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस पडलेला पुणे हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. पुण्यात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. त्या खालोखाल ५४ टक्के पावसाची नोंद ठाणे जिल्ह्यात झाली आहे.  

गेल्या दहा वर्षांमधील सर्वाधिक पावसाची नोंद पुण्यात झाली आहे. १ जूनपासून ३१ जुलैपर्यंत ५७४.८ मिलिमीटर पाऊस पडला. या दरम्यान ३२१.७ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस पडतो. सरासरीपेक्षा २५३.१ मिलिमीटर जास्त पावसाची नोंद पुण्यात झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ६० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाऊस पडलेल्या जिल्ह्याला ‘मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झालेला जिल्हा’ असे हवामान खात्यातर्फे म्हटले जाते. 

सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेले जिल्हे (२० ते ५९ टक्के) - ठाणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघर, नाशिक आणि नगर

सरासरी गाठलेले जिल्हे (-१९ ते १९ टक्के) - सिंधुदुर्ग, सांगली, नंदूरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली

सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलेले जिल्हे (-२० ते -५९ टक्के) - सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशीम, यवतमाळ, भंडारदरा, गोंदिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT