Jayant Patil Esakal
महाराष्ट्र बातम्या

जयंत पाटलांनी 'या' मुद्द्यावरून सरकारला धरलं धारेवर; म्हणाले, 'सत्ताधाऱ्यांना झुकवल्याशिवाय शांत बसणार नाही'

शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला (Maharashtra Government) टार्गेट केले.

सकाळ डिजिटल टीम

यवतमाळ जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याने विधानभवनाच्या प्रवेशद्वाराशी विष पिऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला.

सांगली : शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला (Maharashtra Government) टार्गेट केले आहे. चहूबाजूने शेतकरी बांधव संकटात सापडला आहे. त्यांना सहाय्य करण्याऐवजी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. सरकारचा तोल ढासळल्याचे हे लक्षण आहे, अशी टीका जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे.

जयंत पाटील यांनी ‘एक्स हँडल’वरून सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की यवतमाळ जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याने विधानभवनाच्या प्रवेशद्वाराशी विष पिऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. शेतमालाला भाव नाही म्हणून आत्महत्या करत असल्याची आर्तता त्याच्या आवाजात होती. दुर्दैव म्हणजे सगळा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला गेला.

चहूबाजूने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यांना सहाय्य करण्याऐवजी आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. सरकारचा तोल ढासळल्याचे हे लक्षण आहे. शेतकरी बांधवांना विनंती आहे, की हार मानू नका. सत्ताधाऱ्यांना झुकवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT