Aditya Thackeray
Aditya Thackeray  sakal media
महाराष्ट्र

कॉलेजांमध्ये जे व्हायला नको ते होतंय; आदित्य ठाकरेंचा राजकारण्यांवर निशाणा

सकाळ डिजिटल टीम

रायगड : महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा राजकीय लोकांकडून वापर केला जातो, हे व्हायला नको, असं मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. रायगड दौऱ्यादरम्यान एका जाहीर सभेत ते बोलत होते. (Politics should not be in colleges but it is being done now says Aaditya Thackeray)

आदित्य ठाकरे म्हणाले, "कॉलेजांमध्ये राजकारण नको, पण ते आता केलं जात आहे. शिक्षण हे विद्यार्थ्यांचं पहिलं, दुसरं आणि तिसरं प्राधान्य असायला पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम खूप जुना आहे तो आता बदलायला हवा, त्यांना नवीन गोष्टी शिकवल्या पाहिजेत"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan : घाटकोपरची पुनर्रावृत्ती होण्यापूर्वी कारवाई करा, मोठागाव - माणकोली पूलाला लागून अनधिकृत होर्डिंग्ज

Shubman Gill Post: रोहित शर्माशी खरंच बिनसलं? गिलने 'ती' पोस्ट करत चर्चा करणाऱ्यांची घेतली शाळा

Vitamin C : त्वचेसाठी फायदेशीर असणारे ‘व्हिटॅमिन सी’ सीरम घरच्या घरी कसे बनवायचे? जाणून घ्या ‘ही’ सोपी पद्धत

Jaydutt Kshirsagar : बीडच्या काका-पुतण्याचा वाद मिटला? जयदत्त क्षीरसागरांच्या मंचावर आमदार संदीप क्षीरसागरांच्या वडिलांची उपस्थिती

Salman Khan: बिश्नोई गँगच्या नावानं सलमानला जीवे मारण्याची धमकी; 25 वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT