Aditya Thackeray  sakal media
महाराष्ट्र बातम्या

कॉलेजांमध्ये जे व्हायला नको ते होतंय; आदित्य ठाकरेंचा राजकारण्यांवर निशाणा

कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दिला महत्वाचा सल्ला

सकाळ डिजिटल टीम

रायगड : महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा राजकीय लोकांकडून वापर केला जातो, हे व्हायला नको, असं मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. रायगड दौऱ्यादरम्यान एका जाहीर सभेत ते बोलत होते. (Politics should not be in colleges but it is being done now says Aaditya Thackeray)

आदित्य ठाकरे म्हणाले, "कॉलेजांमध्ये राजकारण नको, पण ते आता केलं जात आहे. शिक्षण हे विद्यार्थ्यांचं पहिलं, दुसरं आणि तिसरं प्राधान्य असायला पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम खूप जुना आहे तो आता बदलायला हवा, त्यांना नवीन गोष्टी शिकवल्या पाहिजेत"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! काही महिने लाडक्या बहिणींना मिळणारे पैसे थांबणार, जाणून घ्या कारण

Indian Women Cricket Team : भारतीय महिला टीमचे कोच अमोल मुजुमदार; महिला वर्ल्डकप विजयानंतर कुंभारघर गावात आनंदाचा वर्षाव

Mumbra Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघातप्रकरणी अभियंत्यांवर गुन्हा दाखल!

World Cup जिंकताच, भारतीय खेळाडूंना लागली आणखी एक लॉटरी; जेमीमा, स्मृतीला प्रचंड नफा

Duplicate Voter Detection : राज्य निवडणूक आयोग संभाव्य दुबार मतदार कशाच्या आधारावर ठरवणार?

SCROLL FOR NEXT