Jitendra Awhad  
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad : लखनौ रेल्वेचा 168 उंदीर पकडण्यासाठी 69 लाखांचा खर्च; आव्हाड म्हणाले गणपती बाप्पा...

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - रेल्वे स्थानकांवर आणि फलाटांवर उंदीर फिरताना तुम्ही अनेकदाा पाहिले असतील. या उंदरांमुळे रेल्वे प्रशासन एवढं हैराण झालं की त्यांनी उंदीर पकडण्यासाठी 3 वर्षात 69 लाख रुपये खर्च केले आहेत. विशेष म्हणजे, ६९ लाख रुपये खर्चून केवळ १६८ उंदीर पकडण्यात आले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी खोचक टीका केली आहे.

उत्तर प्रदेश रेल्वेच्या लखनौ विभागाने 69 लाख रुपये खर्च करून केवळ 168 उंदीर पकडले आहेत. आरटीआयमध्ये झालेल्या खुलाशानुसार ही रक्कम गेल्या तीन वर्षांत खर्च करण्यात आली. म्हणजेच दरवर्षी लखनौ विभागाने उंदीर पकडण्यासाठी २३.२ लाख रुपये खर्च केले. म्हणजे एक उंदीर पकडण्यासाठी 41 हजार रुपये खर्च झाले आहेत. चंद्रशेखर गौर यांनी आरटीआयमध्ये मागवलेल्या माहितीत हे उघड झाले आहे.

यावरून आव्हाड म्हणाले की, उत्तर प्रदेश सरकारने ३ वर्षांत ६९ लाख रुपये खर्च करून १६८ उंदीर पकडले अशी माहिती उपलब्ध झाली आहे. १ उंदीर पकडायला ४१,००० रुपये खर्च करणाऱ्या सरकारला गणपती बाप्पा सुबुद्धी देवो !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, MI vs RCB : बंगळुरूने मारलं वानखेडेचं मैदान, मिळवला तिसरा विजय; मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं काय चुकतंय? RCB विरूद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने स्पष्टच सांगितलं

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

SCROLL FOR NEXT