The most awaited upcoming show of Star Plus 'Aarambh' a historical mega-drama has been the talk of the town and it seems as though the excitement
The most awaited upcoming show of Star Plus 'Aarambh' a historical mega-drama has been the talk of the town and it seems as though the excitement  
मनोरंजन

शंकर एहसान लॉय यांचा स्वरसाज 

सकाळवृत्तसेवा

'आरंभ' ही मालिका गेले अनेक दिवस चर्चेत आहे. मालिकेची भव्यता बघून सध्या चर्चेत असलेल्या बाहुबलीची आठवणही होत असेल. ही मालिका फक्त त्याच्या भव्यतेमुळेच नाही; तर त्यामध्ये काम करत असलेल्या कलाकारांमुळेही प्रभावी वाटतेय.

रजनीश दुग्गल, ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा या मालिकेत काम करत आहेत. या मालिकेची कथा "बाहुबली' या चित्रपटाचे लेखक के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे. पण या मालिकेची आणखी एक खासियत म्हणजे या मालिकेचे पार्श्‍वगीत. या मालिकेचे पार्श्‍वसंगीत दिलेले आहे शंकर एहसान लॉय यांनी. तर या मालिकेचे पार्श्‍वगीत गायले आहे सिद्धार्थ महादेवन आणि महालक्ष्मी अय्यर यांनी. सिद्धार्थ महादेवनने याआधी "नच दे ने सारे' आणि "टुकुर टुकुर' ही दोन गाणी गायली आहेत; तर महालक्ष्मी अय्यरने "बोल ना हलके हलके', "देस रंगिला', "जय हो' अशी अनेक गाणी गायली आहेत.

या मालिकेचे शीर्षकगीत तुम्ही जेव्हा ऐकाल, तेव्हा खरंच एका युद्धभूमीवर असल्याचं जाणवेल. ही मालिका आहेच तशी. पुरातन काळातील द्रविड आणि आर्य या दोन समाजातील संघर्ष "आरंभ'मध्ये दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळातील राजेरजवाड्यांची शान, मोठमोठे सेट्‌स या मालिकेत आपल्याला दिसणार आहेत. ऐतिहासिक मालिका तशा अनेक येतच असतात; पण या विषयावर कधीही मालिका बनलेली नव्हती. त्यामुळे ही मालिका सगळ्याच अनुषंगाने एक वेगळी ऐतिहासिक मालिका ठरणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: मागील १० वर्षांमध्ये मोठ्या बाता मारण्यात आल्या. परंतु, तुमच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही - प्रियांका गांधी

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT