aurangabad 
मराठवाडा

Loksabha 2019 : मतदारांच्या भर उन्हात रांगा, सावलीची सोय नाही, कर्मचारीही घामाघुम

अनिल कुमार जमधडे

औरंगाबाद - औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी मतदानाला सुरळीत सुरुवात झाली. दुपारी अकरा वाजेपर्यंत सरासरी 18 ते 22 टक्‍क्‍यांच्या दरम्यान मतदान झाले. मात्र निवडणूक आयोगाच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मतदार आणि कर्मचारी त्रस्त झाले आहेत. 

सिडको परिसरातील आंबेडकर नगर या अती संवेदनशील मतदान केंद्रावर अंधार्‍या कोंदट पत्र्याच्या खोल्यांमध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी पंखा नसल्याने उकाड्यामुळे मतदान कर्मचारी हतबल झाले आहेत. केंद्राच्या बाहेर पेंडॉल टाकलेला नसल्यामुळे मतदारांना उन्हात रांगा लावाव्या लागल्या आहेत. 

आंबेडकर नगर हे अती संवेदनशील मतदान केंद्र असल्याने सीआयएसएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांचाही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर रात्री दीडलाच का केला हल्ला? CDS चौहानांचा 'ऑपरेशन सिंदूर'वर मोठा खुलासा; म्हणाले, 'पहिली अजान...'

MLA Bachchu Kadu: अन्यथा भाजपचा बॅलेट कोरा करणार: आमदार बच्चू कडू; शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाच काय झालं

Latest Marathi News Updates : मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; पोलिसांचा कडक तपास सुरु

Local Megablock: तीन दिवस विशेष ब्लॉक! लाेकल, मेल-एक्स्प्रेसवर परिणाम, वेळापत्रकात बदल; पाहा कधी आणि कोणत्या मार्गावर?

'अरे ही तर म्हातारी...' शाहरुखच्या होणाऱ्या सूनेला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, आर्यनची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT