मुंबई

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे धोरण

सकाळन्यूजनेटवर्क
मुंबई - मुंबईत सामान्य नागरिकांसाठी 1925 मध्ये बांधण्यात आलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून, दोन आठवड्यांत या चाळी नव्याने विकसित करण्याच्या कामाचे उद्‌घाटन होणार असल्याची घोषणा राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज विधानसभेत केली. आमदार सुनील प्रभू यांनी 293 अन्वये दिलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते. या चर्चेत सहभागी होताना मुंबईतील शिवसेना व भाजप आमदारांनी जुन्या इमारती, उपकरप्राप्त इमारती व झोपडपट्टी पुनर्विकास याबाबतच्या समस्या मांडत सरकारने सुधारणा करण्याची मागणी केली होती. त्यावर बोलताना वायकर यांनी बीडीडी पुनर्विकासातून 207 चाळींतल्या 16203 सदनिकांच्या बांधणीचे काम सुरू होणार असल्याची माहिती दिली. उपकरप्राप्त 14,375 इमारती या जीर्ण झालेल्या असल्याने त्यांच्या विकासाचेही धोरण निश्‍चित झाल्याचे वायकर यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT