Mumbai Sakal
मुंबई

BJP देश विकायला निघाली आहे : नाना पटोले

टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी बोईसर येथे केली.

सकाळ वृत्तसेवा

पालघर : शेतकरी व कामगार विरोधातील काळे कायदे भाजप सरकारने लादले आहेत. महागाई वाढली आहे. सर्वसामान्य गरिबांची अवस्था दयनीय झाली असून भाजप (BJP) देशाला विकायला निघाला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे (Congress) अध्यक्ष नाना पटोले यांनी बोईसर येथे केली.

पालघर जिल्ह्यातील जिल्हा व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराकरीता पटोले पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. तारापूर एमआयडीसीतील टीमा सभागृहात प्रचारसभा घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी काँग्रेसचे पालघर जिल्हा अध्यक्ष दिवाकर पाटील, ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई आणि जिल्ह्यातील आजी व माजी पदाधिकारी उपस्थित होते.
पटोले म्हणाले, भाजपची आरक्षण विरोधी मानसिकता असून कॉंग्रेस जिंकला तर देश वाचेल. ही निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढत असून या निवडणुकीत कॉंग्रेस निश्चित विजयी होईल, असा दावाही पटोले यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची बैठक सुरु, अडचणींवर व नियोजनाबाबत होणार चर्चा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT