Mumbai
Mumbai Sakal
मुंबई

BJP देश विकायला निघाली आहे : नाना पटोले

सकाळ वृत्तसेवा

पालघर : शेतकरी व कामगार विरोधातील काळे कायदे भाजप सरकारने लादले आहेत. महागाई वाढली आहे. सर्वसामान्य गरिबांची अवस्था दयनीय झाली असून भाजप (BJP) देशाला विकायला निघाला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे (Congress) अध्यक्ष नाना पटोले यांनी बोईसर येथे केली.

पालघर जिल्ह्यातील जिल्हा व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराकरीता पटोले पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. तारापूर एमआयडीसीतील टीमा सभागृहात प्रचारसभा घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी काँग्रेसचे पालघर जिल्हा अध्यक्ष दिवाकर पाटील, ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई आणि जिल्ह्यातील आजी व माजी पदाधिकारी उपस्थित होते.
पटोले म्हणाले, भाजपची आरक्षण विरोधी मानसिकता असून कॉंग्रेस जिंकला तर देश वाचेल. ही निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढत असून या निवडणुकीत कॉंग्रेस निश्चित विजयी होईल, असा दावाही पटोले यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT