Mumbai Sakal
मुंबई

BJP देश विकायला निघाली आहे : नाना पटोले

टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी बोईसर येथे केली.

सकाळ वृत्तसेवा

पालघर : शेतकरी व कामगार विरोधातील काळे कायदे भाजप सरकारने लादले आहेत. महागाई वाढली आहे. सर्वसामान्य गरिबांची अवस्था दयनीय झाली असून भाजप (BJP) देशाला विकायला निघाला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे (Congress) अध्यक्ष नाना पटोले यांनी बोईसर येथे केली.

पालघर जिल्ह्यातील जिल्हा व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराकरीता पटोले पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. तारापूर एमआयडीसीतील टीमा सभागृहात प्रचारसभा घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी काँग्रेसचे पालघर जिल्हा अध्यक्ष दिवाकर पाटील, ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई आणि जिल्ह्यातील आजी व माजी पदाधिकारी उपस्थित होते.
पटोले म्हणाले, भाजपची आरक्षण विरोधी मानसिकता असून कॉंग्रेस जिंकला तर देश वाचेल. ही निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढत असून या निवडणुकीत कॉंग्रेस निश्चित विजयी होईल, असा दावाही पटोले यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: मुंबईत राजकीय भूकंप! बीएमसी निवडणुकीच्या रणांगणात काँग्रेसची मोठी खेळी; मविआची एकजूट ढासळली

Jalgaon Municipal Elections : भाजपची मास्टरस्ट्रोक 'खेळी'! मंगेश चव्हाण प्रभारी तर सुरेश भोळे निवडणूक प्रमुख; महाजनांकडे 'रिमोट कंट्रोल'

Latest Marathi News Live Update: गाडीत मराठी अनाउन्समेंट न झाल्याने मनसे पदाधिकारी आक्रमक

Nrusinhawadi Tax : थकबाकीदारांना सवलत, प्रामाणिक करदात्यांना ठेंगा; शासन निर्णयावर नागरिकांमध्ये संताप

Agriculture News : डाळिंब-उसाकडे फिरवली पाठ! कसमादे पट्ट्यात पुन्हा 'कांदा एके कांदा'चा नारा

SCROLL FOR NEXT