Mumbai
Mumbai sakal
मुंबई

नेतृत्वात मूलभूत बदल;टाटा सन्समध्ये नाहीत : एन. चंद्रशेखरन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : टाटा सन्स (Tata Sons) च्या नेतृत्वप्रणालीत कोणतेही मूलभूत बदल करण्याचा प्रस्ताव नाही, असा खुलासा टाटा सन्स चे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन यांनी केला आहे.

आज काही प्रसारमाध्यमांमध्ये यासंदर्भात वृत्ते प्रसिद्ध झाली असली तरी तसा कोणताही प्रस्ताव नाही. असे काही सुयोग्य प्रस्ताव असतीलच तर त्यावर संबंधित समितीत ( नॉमिनेशन अँड रेम्युनरेशन कमिटी ) निर्णय घेतला जातो. नियमित कामकाजात अडथळे आणणाऱ्या अशा बातम्यांमुळे आम्ही खूपच निराश झालो आहोत, असेही चंद्रसेकरन यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.

टाटा सन्समध्ये सीईओ नियुक्त करण्याचा प्रस्ताव असल्याची वृत्ते आज सर्वत्र प्रसिद्ध झाली आहेत. टाटा सन्स ही टाटा ग्रूपच्या सर्व कंपन्यांची मुख्य कंपनी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT