Mumbai BEST Bus fire incident 205 buses passenger service inspection
Mumbai BEST Bus fire incident 205 buses passenger service inspection esakal news
मुंबई

Mumbai BEST Bus : तपासणीनंतर २०५ बसेस प्रवासी सेवेत!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईत बेस्ट बसने पेट घेण्याच्या घटनांनंतर बेस्ट उपक्रमाने मातेश्वरी कंपनीच्या बसेसवर बंदी घातली होती. भाडेतत्त्वावरील ४०० बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र लखनौ येथून मुंबईत दाखल झालेल्या टाटा मोटर्सची टीमने या बसेसची तपासणी केली.

तपासणीनंतर हिरवा कंदील मिळालेल्या या २०५ बसेस आता प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. उर्वरित बसेस लवकरच प्रवासी सेवेत येतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली. मातेश्वरी कंपनीच्या एकूण ४१२ बसेसची सेवा २३ फेब्रुवारीपासून बंद करण्यात आली होती.

मातेश्वरी कंपनीच्या बसेसना वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांनंतर लखनौ येथून टाटा मोटर्सची टीम दाखल झाली. टाटा मोटर्सने ४१२ बसेसची तपासणी केली आणि त्यापैकी २०५ बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यास हिरवा कंदील दिला. त्यानंतर आता मातेश्वरी कंपनीच्या ४१२ बसेसपैकी २०५ बसेस प्रवासी सेवेत रस्त्यावर धावू लागल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT