वारीतील वारकऱ्यांसाठी भोजन व्यवस्था
पाली, ता. १ (वार्ताहर) ः पनवेल शिवकर येथून वारीसाठी जाणाऱ्या पालखीतील वारकऱ्यांसाठी प्रसाद लक्ष्मण गायकवाड यांनी रविवारी (ता. २९) भोजन व्यवस्था केली. प्रसाद गायकवाड पाच वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहेत. फलटण येथे वारीचा मुक्काम असतो आणि या वेळी प्रसाद गायकवाड वारकऱ्यांना अन्नदान करतात. गायकवाड त्यांची पत्नी अर्चना व मुलगा वेदांत यांनी स्वतः वारकऱ्यांना जेवण वाढले. सर्वांनी वारकऱ्यांसोबत संवाद साधत विचारपूस केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.