मुंबई

अंबरनाथमध्ये ‘नदी संवाद’ यात्रेची सुरुवात

CD

अंबरनाथ, ता. ११ (बातमीदार) : वाढते नागरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे नद्या अथवा जलाशयांमध्ये गाळ साचला आहे. त्यामुळे त्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे, आदी अनेक बाबींचा विचार तसेच नदीच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी ‘चला जाणू या नदीला’ या उपक्रमांतर्गत ‘नदी संवाद’ यात्रेची सुरुवात अंबरनाथमधून करण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या नदी संवाद यात्रेच्या निमित्ताने अंबरनाथ रोटरी क्लबच्या वतीने रोटरी भवनमध्ये जलतज्ज्ञ जितेंद्र शहा यांनी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच शिक्षकांशी संवाद साधला. नदी आणि भविष्यातील उपलब्ध होणारे पाणी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. काही विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 5th Test: भारताचे ओपनर माघारी परतले! Shubman Gill ने पुन्हा मैदान गाजवले; गावस्कर, सोबर्स यांचा विक्रम मोडला

Latest Maharashtra News Updates : जळगावच्या पाचोर्‍यातील महसूल विभागामार्फत महसूल सप्ताहाचे आयोजन

'ठरलं तर मग' मालिकेसाठी आजीची गोंडस विनंती, व्हिडिओ पाहून जुई गडकरी म्हणाली... 'आजी, किती गोड...'

Canada Study Permit: कॅनडामध्ये स्टडी परमिटशिवाय शिक्षणाची परवानगी; कोण पात्र? काय आहेत नियम? वाचा, एका क्लिकवर

Yuzvendra Chahal: इंग्लंडच्या मैदानात चहलचा जलवा! ६ फलंदाजांना अडकवलं फिरकीच्या जाळ्यात; पाहा Video

SCROLL FOR NEXT