मुंबई

धारावी प्रकल्प अदाणीच्‍या घशात घालण्याचा प्रयत्न

CD

धारावी, ता. १२ (बातमीदार) : धारावी पुनर्विकास प्रकल्प गेल्या १९ वर्षांपासून रखडला आहे. आताच्या महाराष्ट्र शासनाने धारावी विकासाचा प्रकल्प अदाणी कंपनीला दिला आहे. त्याविरोधात ‘धारावी बचाव आंदोलन’ आक्रमक झाले आहे. त्‍यांनी पत्रकार परिषदेतून सरकारवर टीका केली आहे.
धारावीचा विकास गेल्या ५० वर्षांत झाला नाही. तो आता पाच-सहा वर्षांत होईल यावर धारावीतील नागरिकांचा मुळीच भरवसा नाही. उलट पुनर्विकासाच्या नावावर धारावीतील गोरगरीब श्रमिक, कष्टकरी, छोटे व्यापारी, उद्योजक या सर्वांना धारावीतून बाहेर घालवण्याचा सत्ताधारी भाजपचा डाव आहे, असा आरोप आंदोलनाच्या नेत्यांनी केला आहे. धारावीच्या पुनर्विकासासाठी स्थानिक जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय पुनर्विकासाची एकही वीट रचू देणार नसल्याचे जाहीर करत सर्वपक्षीय कृती समितीने आक्रमक आंदोलनाचा इशारा दिला आहे. धारावी बचाव आंदोलनाचे नेते ॲड. राजेंद्र कोरडे, माजी आमदार बाबुराव माने, अनिल कासारे, शिवसेना नेते विठ्ठल पवार आदींनी या पत्रकार परिषदेला संबोधित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agniveer Scheme : अग्निवीरांबाबत लष्कराने घेतला मोठा निर्णय! जर 'परमनंट' व्हायचं असेल, तर लग्न करता येणार नाही

Video: हिंदू मंदिर लुटून मुस्लिम शहर उभं राहिलं! सोमनाथ मंदिराच्या लुटीला झाले एक हजार वर्षे; गझनीने नेमकं काय केलं होतं?

Pune Political: राष्ट्रवादी कॉंग्रेस श. प गटाच्या ५ उमेदवारांवर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई!

Bangladesh Hindu journalist shot dead: बांगलादेशात आता भरबाजारात हिंदू पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या!

UPSC Success Story : पित्याचे छत्र हरपले, आईचे कष्ट पाहावले नाही; दिवसा नोकरी अन् रात्री अभ्यास, पहिल्यात प्रयत्नात युपीएससी उत्तीर्ण

SCROLL FOR NEXT