मुंबई

मिरची पिक धोक्यात

CD

कासा, ता. ७ (बातमीदार) : डहाणू तालुक्यात गेल्या दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐनवेळी होळी-शिमग्याच्या उत्सवावर पाणी फेरले आहे. मिरची बागायतदार, आंबा व इतर भाजीपाला बागायतदार शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी अती थंडी, वादळ-वारा यापासून शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यातच आता हा अवकाळी पाऊस पडल्याने तालुक्यातील ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांचे मोठ नुकसान झाले आहे. या वर्षी मिरची लागवडदार सुरुवातीपासून नुकसानीला सामोरे जात होते. आता अवकाळी पाऊस पडल्यामुळे मिरचीच्या रोपांना कीड लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaipur Accident: भीषण अपघात! डंपरची ४० वाहनांना धडक; ५० जणांना चिरडलं, ११ लोकांचा जागीच मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Nashik Cctv Network : सिंहस्थ अवघ्या दीड वर्षांवर; पण नाशिकचा 'तिसरा डोळा' बंदच! १० वर्षांनंतरही सीसीटीव्हीचे जाळे अपूर्ण

Latest Marathi News Live Update : कोंढवा हत्या प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार; मुख्य आरोपीवर सात गुन्ह्यांची नोंद

Mumbai News: रिक्षाचालकांची दादागिरी! नियमापेक्षा जादा भाडे आकारतात; प्रवाशांच्या खिशाला कात्री 

Crime: तुझ्याशी बोलायचंय, काम झाल्यावर भेट...; विवाहित प्रियकरानं महिलेला बोलवलं, भयंकर कट रचून संपवलं, कारण काय?

SCROLL FOR NEXT