मुंबई

बदलत्या हवामानाचा जांभळाला फटका

CD

बदलत्या हवामानाची अवकृपा
जांभळाची आवक कमी होण्याची भीती

विरार, ता. २१ (बातमीदार) ः वसईच्या नगदी फळपिकांमधील जांभूळ पिकाला बदलत्या हवामानाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी मोहोर गळून किंवा करपल्याने जांभूळ उत्पादक चिंतित आहेत.
वसईचे जांभूळ पीक शेतकऱ्यांसाठी आर्थिक हातभार लावणारे पीक आहे. उत्पादन काळात ८०० ते १,२०० असा भाव मिळतो. तर एका झाडापासून सर्वसाधारण ५० ते ८० टिपे उत्पादन मिळते. त्यामुळे ४० ते ८० हजारांचे उत्पन्न जांभळांतून मिळत असल्याने आर्थिक हातभार लागतो; मात्र काही वर्षांपासून हवामानातील होणारे बदल जांभळाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम करत आहे.
--------------------------
हंगाम लांबणीवर
बदलत्या हवामानामुळे जांभळाचा हंगाम पावसापर्यंत लांबत गेला आहे. फळांवर पाऊस पडला की त्यांची चव, रंग, दर्जा घसरतो. यामुळे भरपूर फळे देणारे पीक वाया जाते.

Meta Layoffs : AI आणि ऑटोमेशनचा दबाव वाढला! Meta मध्ये मोठ्या बदलांची सुरुवात; नव्या प्लॅनमध्ये ८,००० नोकऱ्या धोक्यात

Sharad Pawar: शरद पवार मतदानाचा हक्क बजावणार नाहीत; शेअर केली भावनिक पोस्ट

MI vs CSK: चेन्नईचा आता मुंबईशी सामना, पण IPL 2026 मधून बाहेर झालेल्या आयुष म्हात्रेची जागा घेणार कोण? हे आहेत ३ पर्याय

Post Result Anxiety: 90-95% गुण मिळूनही मुलं आनंदी का नाहीत? ‘पोस्ट-रिझल्ट अँझायटी’ म्हणजे काय आणि पालकांनी काय करावं?

Latest Marathi News Live Update : सीएसएमटीच्या स्टेशन मास्तरवर निलंबनाची कारवाई

SCROLL FOR NEXT