new 24 corona patient in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात चोवीस तासांत 34 नवे कोरोना बाधित 

शिवाजी यादव

कोल्हापूर - जिल्हाभरात 24 तासात 34 व्यक्ती नव्या कोरोनाबाधित सापडल्या आहेत. तर 41 कोरोनामुक्त झाल्या आहेत. जिल्हाभरात उपचार घेणाऱ्यांची संख्या 372 इतकी झाली आहे. तर शाहूवाडी तालुक्‍यातील 46 वर्षीय व्यक्तीचा सीपीआर मध्ये मृत्यू झाला. 

नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात विविध खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या शंभराच्या आत होती. अशात प्रभावी उपचारातून अनेकजन कोरोना मुक्त होत होते. फेब्रुवारी महिन्यापासून मात्र बाधित सापडण्याचे प्रमाण दिवसाला 10 ते 48 इतके वाढले. तर कोरोना मुक्त होणाऱ्यांचे प्रमाण निम्म्या संख्येने घटले. त्यामुळे उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आजवर 372 पोहचली आहे. 

गेल्या पंधरा दिवसापूर्वी जे बाधित आले त्यांच्यावरही यशस्वी उपचार होत असल्याने आज एका दिवसात 41 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत.तर रोज दहा ते 20 व्यक्ती कोरोनामुक्त होत असल्याने एकूण बाधितांची संख्या नियंत्रणात आहे. 

खबरदारीचा भाग म्हणून बहुतेक तालुकास्तरीय कोवीड सेंटरवर अद्यापि कोरोनास्वॅब तपासणी नियमीतपणे सुरू आहे. तर महापालिका आयसोलेशन रूग्णालयातून आजही पाचशेच्या संख्येने स्वॅब तपासणीसाठी पाठविले गेले एकूण जिल्हाभरातून 832 स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहेत. 

 
एकूण कोरोना बाधित ः 50 हजार 634 
कोरोना मुक्त ः 48 हजार 516 
कोरोना मृत्यू ः 1 हजार 746 
उपचार घेणारे ः 372 
 
 
  संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या निरीक्षकांचे कार्यकर्त्यांनी टोचले कान, गर्दी करण्यासाठी आम्हाला निरोप; नेते म्हणतात...

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

SCROLL FOR NEXT