कोल्हापूर

राजाभाऊंच्या जाण्याने मराठी साहित्याची हानी ः डॉ. उपासे

CD

राजाभाऊंच्या जाण्याने मराठी साहित्याची हानी ः डॉ. उपासे
आजरा, ता. ३ ः राजाभाऊ शिरगुप्पे यांनी शोधयात्रा ः ईशान्य भारताची हा शोधपुर्ण ग्रंथ, न पेटलेले दिवे, हेमुलंच्या वेदना मांडणारे पुस्तक लिहले. तिच्या नवऱ्याचे वैकुंठागमन, कपान ही नाटके लिहिली. कथा, कविता लिहल्या. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्याची हानी झाली आहे. असे प्रतिपादन जे. पी. नाईक पतसंस्थेच्यावतीने प्रा. डॉ. शिवशंकर उपासे यांनी केले.
चैतन्य सृजन व सेवा संस्था, जे. पी. नाईक व विद्यावर्धीनी पतसंस्था, अक्षर मुद्रणालय व औद्योगिक संस्थेच्यावतीने शोकसभा झाली. सुभाष विभुते म्हणाले, ‘ग्रामिण कष्टकरी माणसांचा आवाज ही राजाभाऊंची ओळख होती. श्रावण जाधव, विजय काबंळे, पांडुरंग शिपुरकर, बळवंत शिंत्रे यांनी शिंत्रे आठवणी मांडल्या. संतोष जाधव, संजय तेजम, प्रताप होलम व सुभाष पाटील यांनी आयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : जेधे चौकातून सारसबागेकडे जाणारा भुयारी मार्ग तीन दिवस बंद; दुरुस्तीचे काम १० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार

Maharashtra Government Rewards World Cup Winners : महाराष्ट्र सरकारकडून वर्ल्डकप विजेत्या स्मृती, जेमिमा अन् राधा यांना बक्षीस स्वरूपात मोठी रक्कम!

Latest Marathi News Live Update: सोमवार पेठेतील हॉटेलमध्ये आगीत तरुणाचा मृत्यू

Uruli Kanchan : दारू वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर उरुळी कांचन पोलिसांची धडक कारवाई; सुमारे साडे अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त!

फक्त संपत्तीतच नाही तर वयानेही विकी कौशलपेक्षा मोठी आहे कतरिना कैफ; दोघांच्या वयात किती आहे अंतर?

SCROLL FOR NEXT