पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : यात्रा अन् मतदान सोबतच आल्याने मतदानाचा वाढला टक्का

अतुल पाटील

ऐतवडे खुर्द (सांगली) : लोकसभेसाठी मतदान आणि ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा एकाच दिवशी आली. परिणामी, मतदानात यावर्षी तब्बल सात टक्क्यांची वाढ झाली आहे. मतदानाचा टक्का वाढूनही दिवसभर मतदान केंद्रावर एकदाही रांग लागली नाही, हे विशेष.

ऐतवडेतील भैरवनाथ यात्रेचा मंगळवारी (ता. २३) पहिलाच दिवस होता. त्यामुळे बाहेरगावी असलेली बहुतांश गावकरी दाखल झाले आहेत. लोकसभेला आतापर्यंत सर्वाधिक 65 टक्के मतदान झाले होते. मात्र, यंदा मतदान आणि यात्रा एकाच दिवशी आल्याने मतदानात तब्बल सात टक्के इतकी घसघशीत वाढ झाली आहे. गावचे 71.26 टक्के मतदान झाले आहे.

गावातील वाढलेल्या मतदानाचा टक्का हा यात्रेचा परिणाम आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान होऊनही कुठल्याच केंद्रावर मतदानासाठी रांग लागली नाही. भैरवनाथाचे मंदीर आणि गावातील मतदान केंद्र जवळच असल्याने दोन्ही कामे एकाच फेरीत उरकली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT