JEE 
पुणे

जेईई ऍडव्हान्सच्या निकालाची तारीख निश्चित; उद्या मिळणार 'आन्सर की'

सकाळवृत्तसेवा

पुणे - आयआयटी दिल्लीतर्फे घेण्यात आलेल्या "जेईई ऍडव्हान्स' परीक्षेचा निकाल 5 ऑक्टो बर रोजी जाहीर केला जाणार आहे. तर उद्या (मंगळवारी) उत्तरांसाठी उत्तरतालिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकालाचा अंदाज येण्याची शक्य्ता आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रविवारी देशभरात "जेईई-ऍडव्हान्स' परीक्षा झाली. विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी (ता. 29) सकाळी दहा वाजता उत्तरतालिका जाहीर करण्यात येणार आहेत. पुण्यातील एलन करिअर संस्थेचे केंद्र प्रमुख अरुण जैन म्हणाले, 'विद्यार्थ्यांनी जेईई एडव्हांन्सच्या संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक, जन्म तारीख, मोबाईल क्रमांक ही माहिती भरून लॉग ईन करावे. तेथे त्यांना त्यांनी सोडविलेली उत्तरपत्रिका उपलब्ध असेल. शिवाय मूळ उत्तरतालिकाही उपलब्ध असल्याने दोन्हीची तुलना करून कोणते उत्तर बरोबर आहे व कोणते चुकले आहे हे विद्यार्थ्यांना समजेल.' विद्यार्थ्यांना उत्तराबाबत पुनरावलोकन करायचे असल्यास किंवा त्याबाबत अभिप्राय द्यायचा असल्यास अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंतच मुदत आहे. जेईई- ऍडव्हान्सचा निकाल 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता जाहीर होणार आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT