पुणे

भोजणदरा परिसर गेल्या चार दिवसांपासून अंधारात

सुदाम बिडकर

पारगाव : जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील भोजणदरा परिसरात चार दिवसांपुर्वी झालेल्या वादळी पावसाने विजेचे खांब खाली कोसळले. त्यामुळे परिसरातील घरे चार दिवसांपासून अंधारात आहेत. 

महावितरण कंपनीने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जारकरवाडी परिसरात गुरुवार (ता. 3) रोजी झालेल्या वादळी पावसाने भोजणदरा परिसरातील विजेचे खांब मोडुन पडल्याने विद्युत पुरवठा बंद पडला आहे.

परिसरातील विहीरवरील पंप, कडबाकुट्टी बंद असून परिसरातील सुमारे 25 ते 30 घरातील वीज गायब झाल्याने ही घरे चार दिवसापासून अंधारात आहेत. महावितरणला कळवूनही अद्याप दुरुस्ती करण्यात आली नसल्याची नाराजी गणेश भाऊसाहेब भोजणे यांनी व्यक्त केली. 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Gandhi Latest News : काँग्रेसने प्रियांका गांधींवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी!, पाच राज्यांमधील 'स्क्रीनिंग कमिटी' केली स्थापन

India Vs Bangladesh cricket : भारत आता बांगलादेश सोबतही नाही खेळणार क्रिकेट?; हिंसाचाराच्या घटनांचे क्रिकेट विश्वात पडसाद!

Manoj Jarange:समाजापेक्षा कुणीच मोठे नाही: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे; आंदोलनाची वेळ आल्यास सरकारचं अवघड होईल!

ShivrajSingh Chouhan: लाडकी बहीण योजना थांबणार नाही: केंद्रीयमंत्री शिवराजसिंह चौहान; विरोधी पक्षाकडून जाणीवपूर्वक अपप्रचार!

Solapur politics: साेलापुरात कार्यकर्त्यांचे अश्रू नजरेआड! ‘आत्यावरील अन्यायाने’ व्यथित, तीस वर्षांपासून एकनिष्ठ अर्ज माघारी अन्..

SCROLL FOR NEXT