Beauty in Borders
Beauty in Borders  esakal
टूरिझम

Beauty in Borders : भारतामधील सर्वात सुंदर बॉर्डर एरिया, जिथे जाणे स्वित्झर्लंडपेक्षा काही कमी नाही

सकाळ डिजिटल टीम

Beauty in Borders : यावेळी भारत जी 20 ची अध्यक्षपद भूषवत आहे. त्यामुळे आपले बॉर्डर एरियातील सुंदरता वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. चला तर भारतातील बॉर्डर एरियातील सुंदरतेची सहल करूया. 

भारतातील जमिनीवरची सीमा ही 15000 किलोमीटर लांब आहे. तसेच भारताचा बॉर्डर एरिया हे पाकिस्तान, चीन, नेपाळ, बांग्लादेश, भुटान आणि अफगाणिस्थान बरोबर आहे. यावेळी भारत जी-20 ची अध्यक्षपद भूषवत आहे. त्यामुळे आपला भारत बॉर्डर एरियातील सुंदरता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आज आम्ही तुम्हाला काही बॉर्डर एरियाची सहल करायला नेत आहोत.

नेदाबेड, गुजरात : गुजरातमधील नेदाबेड बॉर्डर हा भारत आणि पाकिस्तानचा बॉर्डर आहे. याचबरोबर हा बॉर्डर 1971 मध्ये झालेला युद्धाची आठवण करून देते. इथे सूर्य मावळत असताना बीएसएफ परेड आणि आप्मी म्युझियम पाहू शकता. नोव्हेंबर ते फेब्रुवारी ता वेळेत तुम्ही इथे फिरायला या.

माना गाव, उत्तराखंड : याला भारताचा शेवटचा गाव देखील म्हटले जाते. हे उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्यात स्थित आहे. इथे तुम्ही मे ते जून या कालावधीत फिरायला जाऊ शकता. तसेच तुम्ही तप्त कुंड सोबतच नीलकंठ पीक येथे देखील जाऊ शकता. 

नथू ला, सिक्कीम : नथू ला यासीमेत फक्त भारतातील लोकच जाऊ शकतात. डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत इथे जाण्याचा उत्तम वेळ आहे. इथे तुम्ही बाबा हरभजन सिंग यांचा मंदिर देखील पाहू शकता. (India)

चित्कुल, हिमाचल : चित्कुल हा बॉर्डर हिमाचल प्रदेश मधील किन्नौर ह्या जिल्ह्यात स्थित आहे. इथे भारत आणि चीन चा बॉर्डर आहे. इथे जाऊन तुम्ही चरांग चित्कुल जवळ ट्रेक आणि माथी मंदिर फिरू शकता. या जागेत इथे तुम्ही मार्च ते मे या कालावधीत जाणे तुम्हाला सोईचे ठरू शकते. (Tourism)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT