Dr-Vijay-Bhatkar
Dr-Vijay-Bhatkar 
विदर्भ

गावांच्या प्रगतीतच देशाची प्रगती - भटकर

सकाळवृत्तसेवा

अकोला - 'नवतंत्रज्ञान, संशोधन, कौशल्यपूर्ण माहिती, गुणवत्तापूर्ण महाविद्यालयांची नाळ गावांशी जुळली, तर विकास साधणे सहज शक्‍य होईल. देशात सहा लाख 40 हजार खेडी असून, (अडुसष्ट) टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. त्यामुळे देशाच्या प्रगतीचा मार्ग हा गावांच्या प्रगतीमधून आहे हे जाणून त्यानुसार कार्य करणे गरजेचे आहे,'' असे प्रतिपादन नालंदा विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी सोमवारी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (बत्तिसाव्या) व्या दीक्षान्त समारंभात विशेष पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी कृषिमंत्री पांडुरंग फुडंकर, माजी मुख्य सचिव (कृषी) उमेशचंद्र सारंगी, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले आदी उपस्थित होते. डॉ. भटकर म्हणाले, 'भारतातील कृषी-ऋषी संस्कृती जगातील सर्वांत जुन्या ज्ञानावर आधारित आहे. जगातील पहिले विश्वविद्यालय नालंदा येथे होते. त्यामुळे भारताला वैदिक काळात वैभव प्राप्त झाले होते; परंतु कालांतराने यामध्ये बदल झाला. भारताला उन्नत राष्ट्र बनवून प्रत्येक महाविद्यालयाने ग्रामपंचायती दत्तक घेऊन तिथे संशोधन आणि नवीन उपक्रमांसाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni: 'चाहत्यांसाठी आधी धोनी अन् मग CSK, जडेजाही वैतागतो', चेन्नईच्याच माजी खेळाडूचा मोठा खुलासा

Pakistan Cricket Team : जिंकलेत आयर्लंडविरूद्ध अन् म्हणे पाकिस्तान जगातील सर्वोत्तम संघ... PCB च्या नक्वींनी कळसच गाठला

Pune Traffic : मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौकाजवळ वाहतुकीत बदल

PM Modi Mumbai roadshow : ''जुने रेकॉर्ड तोडणार'' मोदींच्या मुंबईतील 'रोड शो'ला तुफान प्रतिसाद; पंतप्रधान म्हणाले...

IPL 2024 RR vs PBKS: राजस्थानचा सलग चौथा पराभव! कर्णधार सॅम करनच्या संयमी खेळीनं पंजाबला मिळवून दिला विजय

SCROLL FOR NEXT