
Marathi Rashi Bhavishya : ज्योतिष शास्त्रानुसार दररोज ग्रहांच भ्रमण वेगवेगळे योग तयार करत असतो. या शुभ योगांचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. 24 सप्टेंबरला मनाचा कारक असलेला चंद्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तिथे आधीच मंगळ ग्रह उपस्थित आहे. या दोघांची युती होऊन महालक्ष्मी राजयोग तयार होतो आहे.