

Ambedkar Jayanti
esakal
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील जनतेला एक भावनिक आणि प्रेरणादायी पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा सन्मान करत, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि सरकारच्या योजना कशा प्रकारे बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडवत आहेत, हे सांगितले आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी हे पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रातील काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत: