- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- कोरोना
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- अर्थसंकल्प
- आणखी..
- धन की बात
- अर्थसंकल्प
- जॉब नौकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- सप्तरंग
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- राशी भविष्य
- संपादकीय
- सायन्स टेकनॉलॉजि
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- एज्युकेशन जॉब्स
- श्री गणेशा २०२०

महाराष्ट्र आणि केरळमधून येणाऱ्या प्रवाशांना ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा अहवाल बंधनकारक करण्याचा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे. देशात महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढती आहे.

पुणे : महाराष्ट्रातून राजस्थानला जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोनाच्या ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे. राजस्थानात पोचल्यावर तपासणीच्यावेळी ७२ तास पूर्वीचा हा अहवाल असणे बंधनकारक आहे.
महाराष्ट्र आणि केरळमधून येणाऱ्या प्रवाशांना ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा अहवाल बंधनकारक करण्याचा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे. देशात महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढती आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राजस्थानात येणाऱ्या प्रवाशांचा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असेल तरच त्याला प्रवेश देण्यात येणार आहे. रेल्वे आणि विमानप्रवाशांनाही हे बंधन असेल, असे कळविण्यात आले आहे.
हेही वाचा - VIDEO : पंजाबचे CM कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासोबत थिरकले फारुक अब्दुल्ला; व्हिडीओची चर्चा
रेल्वे प्रवाशांनी आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल जवळ बाळगावा म्हणजे प्रवास करताना गैरसोय होणार नाही, असे आवाहन मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने केले आहे. दिल्लीमध्ये विमान आणि रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांनाही आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल बंधनकारक या पूर्वीच करण्यात आला आहे.

