कारला धडकल्यानंतर पिकअपला लागली आग; तिघांचा होरपळून मृत्यू, एक जण गंभीर जखमी

Delhi-Mumbai Express Way : राजस्थानमधील अलवर इथं दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर पिकअपने कारला धडक दिल्यानंतर भीषण आग लागली. या आगीत होरपळून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
Three Dead After Pickup Catches Fire on Delhi Mumbai Expressway

Three Dead After Pickup Catches Fire on Delhi Mumbai Expressway

Esakal

Updated on

राजस्थानच्या अलवरमध्ये दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर बुधवारी पहाटे भीषण दुर्घटना घडली. पिकअप आणि कारच्या धडकेनंतर लागलेल्या आगीत ३ जणांचा होरपळून मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी जयपूरला हलवण्यात आलंय. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाहीय. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com