Karachi Attack: कराचीत दहशतवादी हल्ला, पण पाकिस्तानचा निशाणा भारतावर; कोणताही पुरावा नसताना ठरवले जबाबदार

Karachi Attack: पाकिस्तानमधील कराची येथील सिंध रेंजर्सच्या छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, आयएसपीआरने भारताला जबाबदार धरले आहे. या हल्ल्यात आठपेक्षा जास्त लोक ठार झाले.
Karachi Attack

Karachi Attack

ESakal

Updated on

पाकिस्तानमधील कराची येथे सिंध रेंजर्सच्या छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान लष्कराची माध्यम शाखा, आयएसपीआरने या हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरले आहे. मात्र, या आरोपावर भारताकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. आयएसपीआरच्या म्हणण्यानुसार, २७ जूनच्या रात्री कराचीमधील पाकिस्तान रेंजर्स छावणीच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक स्फोट झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com