लाईव्ह न्यूज

India Strikes 3 Pak Airbases : पाकिस्तानी लष्कराच्या ३ एअरबेसवर स्ट्राइक; भारताने ३२ विमानतळांवर १५ मेपर्यंतची उड्डाणे केली रद्द

india pakistan war : भारताने पाकिस्तानच्या तीन एअरबेसवर हल्ला केलाय. यात इस्लामाबादजवळच्या एका एअरबेसचा समावेश आहे. तर भारताने आता देशातील ३२ विमानतळांवरील उड्डाणं १५ मे पर्यंत रद्द केली आहेत.
India Strikes 3 Pak Airbases
India Strikes 3 Pak AirbasesEsakal
Updated on: 

पाकिस्तानने शुक्रवारी रात्री भारतात पुन्हा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने पाकिस्तानचे हे प्रयत्न निष्फळ ठरवले. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने ड्रोन हाणून पाडले. दरम्यान, पाकिस्तानने दावा केला की, भारताने त्यांच्या तीन एअरबेसवर हल्ला केलाय. यात इस्लामाबादजवळच्या एका एअरबेसचा समावेश आहे. आता भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने देशातील ३२ विमानतळांवरील उड्डाणं १५ मे पर्यंत रद्द केली आहेत.

India Strikes 3 Pak Airbases
India Pakistan War : ड्रोन हल्ले हाणून पाडल्यानंतर पाकिस्तानकडून फतेह-१ मिसाइलनं हल्ला; भारताने त्याचीही हवेतच केली राख...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com