

India Nepal Tea Dispute
ESakal
नेपाळ आणि भारत यांच्यातील वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर, नेपाळ सरकारने आपले चहाचे कारखाने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासोबतच्या वादामुळे नेपाळच्या संपूर्ण चहा उद्योगावर परिणाम झाला होता, ज्यामुळे कामकाज जवळजवळ ठप्प झाले होते. नेपाळ सरकारने दिलेल्या भक्कम आश्वासनानंतर चहाचे कारखाने पुन्हा सुरू झाले असले तरी, भारताच्या कठोर नियमांमुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधांवर ताण कायम आहे.