

India Position Clear Jaishankar Rejects Mediation Role Comparison With Pakistan
Esakal
पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक दिल्लीत बोलावली होती. युद्धामुळे भारतासमोर निर्माण झालेल्या आव्हानांवर यात चर्चा करण्यात आली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीत सरकारने सर्व पक्षांना विश्वास दिला की देशात पुरेसा ऊर्जा साठा आहे आणि घाबरण्याची आवश्यकता नाही. कच्चे तेल, गॅसचा पुरेसा साठा असून आणखी जहाजे भारताकडे येत असल्याचंही सांगण्यात आलं. India Position Clear Jaishankar Rejects Mediation Role