भारत पाकिस्तानसारखा 'दलाल देश' नाही; सर्वपक्षीय बैठकीत इराण युद्धात मध्यस्थीच्या मुद्द्यावर जयशंकर यांचं उत्तर

Jaishankar on Iran War इराण अमेरिका युद्धात पाकिस्तान मध्यस्थी करत असताना भारत गप्प असल्याच्या मुद्द्यावर विरोधकांनी विचारताच परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी उत्तर दिलं. केंद्र सरकारने युद्धावर आज सर्वपक्षीय बैठक घेतली.
India Position Clear Jaishankar Rejects Mediation Role Comparison With Pakistan

India Position Clear Jaishankar Rejects Mediation Role Comparison With Pakistan

Esakal

Updated on

पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक दिल्लीत बोलावली होती. युद्धामुळे भारतासमोर निर्माण झालेल्या आव्हानांवर यात चर्चा करण्यात आली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीत सरकारने सर्व पक्षांना विश्वास दिला की देशात पुरेसा ऊर्जा साठा आहे आणि घाबरण्याची आवश्यकता नाही. कच्चे तेल, गॅसचा पुरेसा साठा असून आणखी जहाजे भारताकडे येत असल्याचंही सांगण्यात आलं. India Position Clear Jaishankar Rejects Mediation Role

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com