Ind-Pak War: गोळीबारात ७ दहशतवाद्यांना कंठस्नान, एकीकडे पाकिस्तानचे बालेकिल्ले नष्ट; तर दुसरीकडे भारतीय सैन्याला मोठे यश

India Pakistan War: जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमापार घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. बीएसएफ जवानांनी हे हाणून पाडले आहे. चांदीपूर डीआरडीओ कॅम्पसमध्ये बैठक बोलावली आहे.
Terrorists Killed
Terrorists KilledESakal
Updated on

भारताने जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील लष्करी तळांसह विविध प्रमुख भारतीय प्रतिष्ठानांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडला. भारतीय संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानी क्षेपणास्त्र आणि ड्रोन आकाशातच नष्ट केले. यानंतर, भारताने प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरू केली आहे आणि पाकिस्तानवर हल्ला केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com