भारत-पाक युद्धादरम्यान मुंबईकरांच्या जीवाला किती धोका? मुंबईकरांनी नेमकं काय करायचं? उपमुख्यमंत्री म्हणाले- सध्या..

DCM Eknath Shinde On Mumbai Security During India Pakistan War | सध्या सुरू असलेल्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान मुंबईला धोका आहे का, मुंबईकरांनी नेमकं काय करायचं याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत.
eknath shinde
eknath shindeesakal
Updated on

सध्या भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध हा जगभरातील चर्चेचा विषय ठरला आहे. या युद्धात सीमेलगत सतत गोळीबार सुरू आहे. भारताने पाकिस्तानमधील अनेक ठिकाणांवर बॉम्बस्फोट करत त्यांना मोठा धक्का दिला आहे. मात्र तरीही पाक शरण येण्यास तयार नाही. नौदल, हवाईदल आणि भूदल हे सगळेच सैन्य आता पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र जसे भारताने पाकिस्तानच्या मुख्य शहरांवर बॉम्बहल्ले केले तसे पाकिस्तानही भारताच्या मुंबई, दिल्लीसारख्या शहरांवर हल्ले करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशात आता नुकतीच मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक पार पडलीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com